17 सप्टेंबरला गणपती विसर्जन मिरवणूक आहे. तर इस्लामी कालगणनेनुसार व चंद्रदर्शन झाल्याप्रमाणे 16 सप्टेंबर रोजी पवित्र ईद-ए-मिलादुन्नबी अर्थात पैगंबर जयंतीचा मोठा सण आहे.
महाराष्ट्रात गावोगावी वैशिष्टपुर्ण गणपतींची प्रतिस्थापना होते. त्यातचं एक अनोखी कहानी असणारा धुळ्यातील खुनी गणपती या गणपतला हे नाव कसं पडलं? जाणून घ्या...
जे त्यांना मतदान करतात, काँग्रेस त्याच लोकांचा विकास करतं, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ते कल्याणमध्ये कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेत बोलत होत ...