राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रुर नसल्याचे म्हंटले होते. यावर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेच वादात सापडले आहे.
राज्यात महाविकास आघाडीला 183 जागा मिळतील कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. राज्याच्या जनतेमध्ये महायूतीवरून नाराजी निर्माण झाली आहे.
सातारा लोकसभेच्या जागेबाबत अनेक प्रकारचे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.