सुनील केदारांवरुन आज महायुती जुंपलेली आहे. भाजप नेते आशिष देशमुखांचा दिलीप वळसे पाटलांवर आरोप, वळसे पाटील सुनील केदारांना वाचवत असल्याचा आरोप आशिष देशमुखांकडून करण्यात आलेला आहे.
पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट केले आहे.