दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करा; राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती

दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करा; राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती

राज्यात दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यात दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत. राज्याच्या अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यासाठी दुष्काळ उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयोगाला केली आहे.

दुष्काळी भागात उपाययोजना करण्यासाठी निवडणूक आयोगाने ही विनंती केली आहे. आयोगाने परवानगी दिल्यास उपाययोजनांचा मार्ग मोकळा होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com