नाना पटोलेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले...

नाना पटोलेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले...

नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. नाना पटोले माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्याच्या या असंविधानिक सरकारच्याबाबत आम्ही लोकांनी फार वक्तव्य असं नाही. राज्याच्या सरकारने ज्या पद्धतीने सरकारकडे दुर्लक्ष केलेलं आहे.

राज्याच्या सरकारने तरुणांना ज्या पद्धतीने लुटायला सुरुवात केलेली आहे. गरीबाच्या हातातलं काम हिसकावून घेतलेलं आहे. महाराष्ट्राची वाताहात ज्या पद्धतीने सुरु आहे त्याच्यावर लक्ष करावं. असे नाना पटोले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com