महाराष्ट्र
टोलच्या दरात 'इतकी' वाढ; मध्यरात्रीपासून टोल दरवाढ लागू
लोकसभा निवडणुकीचं मतदान संपताच टोलच्या दरात वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीचं मतदान संपताच टोलच्या दरात वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मध्यरात्रीपासून टोल दरवाढ लागू करण्यात आली आहे.
टोलच्या दरात 3 ते 5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. टोलनाक्यांवर ३ ते ५ टक्के अधिक टोल आकारला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
देशभरात जवळपास 1100 टोलनाके आहेत. रविवारी रात्री १२ वाजल्यापासून टोल दरवाढ लागू केली गेली आहे.