Siddhi Naringrekar
लिची हे फळ अनेकांना आवडतं.
भारतात हे मे ते ऑक्टोबरमध्ये बाजारात मुबलक प्रमाणात आढळते.
लिची हे शक्तीवर्धक, रक्ताभिसरण वाढवणारं, रक्ताशी निगडीत विकार दूर करणारं फळ आहे.
भारतात लिचीच्या बी पासून तयार केलेला चहा वेदनाशमक म्हणून वापरला जातो.
लिची हे फळ गोड असतं त्यामुळं ज्यांना मधुमेह आहे त्यांनी याचं सेवन करून नये.
लिचीला त्वचेला खास दोस्त मानलं जातं. याचे कारण म्हणजे यातील ओलीगोनॉल रसायन आहे.
या रसायनामुळं सुर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून त्वचेचं संरक्षण होतं.
वजन कमी करायचं असेल तर सकाळी लिची हे फळ खावं यामुळं पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक कमी लागते.
निद्रानाशाची समस्या दूर होते.